26 April 2023

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन कावेरी

युद्धग्रस्त देश सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सरकाने ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे.

या अभियानांतर्गत ५०० नागरिक सुदान विमानतळावर दाखल झाले असून लवकरच त्यांना भारतात आणण्यासासाठीविमाने पाठवली जाणार आहेत.

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या रेस्क्यू अभियानाला ‘ऑपरेशन कावेरी’ नाव दिले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करून दिली आहे.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023